हवामान बदल आणि पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव – महासंवाद
पुणे, दि. २९ सप्टेंबर २०२५ (जिमाका वृत्तसेवा) – हवामान बदल व पाणी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या तरुणांचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात गौरव करण्यात आला. उच्च…
पूरग्रस्तापर्यंत शासकीय मदत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची -पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
सोलापूर, दि. २९: मागील काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी तसेच भीमा व सीना नदीला महापूर येऊन 6 तालुक्यातील 92 गावांचे शेती, घरदारे, जनावरे तसेच गावातील सार्वजनिक सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले…
ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे – महासंवाद
शिर्डी, दि. २८ – जिल्ह्यातील ओढे-नाले, चराई, तलाव, कालवे, बंधारे, रस्ते व पूल यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पाण्याला अटकाव होऊन पूरपरिस्थिती निर्माण होते. हे अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश – महासंवाद
ठाणे,दि.२८ (जिमाका) : कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री…
आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे समाजात सेवाभाव निर्माण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. २८ (जि. मा. का.) : आरोग्य सेवेसारखे पुण्य कामच नाही, त्यासाठी यावर सर्वांनी काम केले पाहिजे. प्रत्येक संस्था, व्यक्ती यांनी समाजाच्या प्रश्नावर काम करणे आवश्यक असून माणसांच्या मनामध्ये…
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
चंद्रपूर आणि गडचिरोली हे इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे चंद्रपूर, दि. २८ : चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित…
अतिवृष्टीचा इशारा : नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन – महासंवाद
ठाणे, दि.27(जिमाका): भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार, उद्या पहाटे ३ वाजेपासून ठाणे जिल्ह्यासह रेड अलर्ट जारी केलेल्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, नागरिकांच्या…
श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
बारामती, दि. २७: श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थानाला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असल्याने याठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात; त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन परिसर विकास आराखडा तयार करा, असे निर्देश राज्याचे…
विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमूल्यांचा आदर्श विचार पुढे न्यावा – सरन्यायाधीश भूषण गवई – महासंवाद
नाशिक, दि. 27 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार व संविधानाची तत्वे आपणास कायम मागदर्शक ठरली आहेत. कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमूल्ये स्वीकारून प्रत्येक नागरिकांना…
राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती – महासंवाद
मुंबई दि.२७:- भारतीय हवामान विभागाकडून २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस…