• Thu. Jul 2nd, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • महिला सक्षमीकरणास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    महिला सक्षमीकरणास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. ५: राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन…

    सचिनदादांचा डी. लिट पदवीने सन्मान म्हणजे सद्गुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ ठाणे, दि. ०५ (जिमाका) -: आज या ठिकाणी कोणी गडगंज श्रीमंत असेल, तर ते सचिनदादा आहेत. कारण नानासाहेब आणि अप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम ते…

    शिक्षणातील भाषेची महती सांगत आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा विद्यार्थ्यांशी बोली भाषेतून संवाद

    नंदुरबार : दिनांक ५ मार्च २०२३ (जिमाका वृत्त) भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे. आणि बोली भाषा हे त्याचं सशक्त माध्यम आहे. ही बोली भाषा जेव्हा शिक्षणाचं आणि…

    शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी ‘मिशन’ राबविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अमरावती, दि. 5 : रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली…

    रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अमरावती दि. 5 : रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे. रामकथेत अवीट व अमिट गोडवा असून आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी दाखविणारी ही कथा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र…

    संपूर्ण समाजाचा ‘बृहद परिवार’ म्हणून विचार व्हावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अमरावती, दि. 5 : मजबूत समाज संघटनेद्वारे आपण समाजातील अडीअडचणी सहकार्याने सोडवू शकतो. यासाठी समाज बांधवांनी स्वयंप्रेरणेने पुढे येण्याची गरज आहे. समाजाने उभे केलेल्या सामूहिक रचनेचे आपण लाभार्थी आहोत. असाच…

    शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी ‘मिशन’ राबविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अमरावती, दि. 5 : रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली…

    रस्ता रुंदीकरणाच्या कामास नागरिकांनी सहकार्य करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली दि. 4 (जि.मा.का.) : अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर रहदारी वाढल्याने या रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणच्या कामास त्या-त्या भागातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश…

    ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे दि. ४ (जिमाका) : ठाणे महापालिकेने केलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज करण्यात आले. हा ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत, असे उद्गार मुख्यमंत्री…

    वाजवी दरात औषधे मिळण्यासाठी जन औषधी केंद्रे

    मुंबई, दि. 4 – सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाद्वारे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP)…

    You missed