• Mon. Jun 22nd, 2026

    water shortage in chandrapur

    • Home
    • सात गावांची तहान भागविण्यासाठी शेतीचं पाणी थांबवलं, महिला सरपंचाच्या कृतीनं मन जिंकलं

    सात गावांची तहान भागविण्यासाठी शेतीचं पाणी थांबवलं, महिला सरपंचाच्या कृतीनं मन जिंकलं

    चंद्रपूर: विद्युत देयकाची भरणा केली नसल्याने सात गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विदयुत पुरवठा खंडित करण्यात आला. सात गावातील हजारो नागरिकांवर जलसंकट कोसळलं. पाण्यासाठी दाहीदिशा नागरिक भटकत होते. या कठीण स्थितीत…