पाऊल टाकण्याआधी 100 वेळा…; तब्बल 35 हजार नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार; बॅनर झळकले
मुंबईतील जुहू परिसरात पुनर्विकास रखडल्याने आणि मिलिटरी रडारच्या त्रासामुळे नागरिक संतप्त आहेत. ३५ हजार रहिवासी असलेल्या २०० इमारती आणि २ झोपडपट्ट्यांचा प्रश्न गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…