मातब्बर नेत्यांना नाही जमलं ते सरपंचानं करून दावलं, 27 वर्षांनी गावात पाणी आलं
Chhatrapati Sambhaji Nagar News- औद्योगिक जिल्हा म्हणूून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात सरंपंचाच्या प्रयत्नांनी तब्बल 27 वर्षांनी पाणी आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत,छत्रपती संभाजीनगर: देशातील सर्वात…