सर्वसामान्यांना बसणार फटका! भाज्याचे दर कडाडले; APMC मार्केटमध्ये ३० ते ४० टक्के दरवाढ
नवी मुंबई: जून महिन्याचे वीस दिवस सरले तरी पाऊसाने हजेरी लावली नाही. पावसाने लावलेली ओढ आणि कडाक्याचं ऊन यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे भाव…