संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना सुरक्षारक्षकाने हटकलं, प्रीतम मुंडे प्रचंड संतापल्या
बीड: सध्या बीड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजला आहे. अनेक शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान देखील झालाय यात रात्री झालेल्या पावसाने मनुष्यहानी आणि जनावरांचे दगावल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे .या सगळ्याचा आढावा घेत…