ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी! १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा बंद, ‘या’ भागांना बसणार फटका
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : उशिराने का होईना अखेर ठाणे जिल्ह्यातील शहरांना घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी प्रशासनाने १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या…