Prakash Ambedkar: ‘महाराष्ट्राचा आता बिहार व्हायला लागलाय!’; प्रकाश आंबेडकरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात, दोन्ही पवारांवरही डागली तोफ
सोलापुरात पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राचे राजकारण ‘बिहार पॅटर्न’कडे जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर: “महाराष्ट्रातील राजकारणातून आता तत्व आणि…