कबड्डी स्पर्धेत क्षुल्लक वाद, गैरसमजुतीतून दुसऱ्याच तरुणावर तलवारीने वार; रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे कबड्डी स्पर्धेतून झालेल्या वादाच्या रागातून साखरपा गावातील सागर वैद्य या २२ वर्षीय तरुणावर सुमारे १० जणांनी तलवारीने सपासप वार केल्याने परिसर हादरला आहे. यामध्ये गंभीर…