समृद्धीवरील अपघात टाळण्याचा प्रयत्न, रस्ते संमोहन कमी व्हावं म्हणून MSRDC चं पाऊल, पण..
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : रस्त्याच्या दुतर्फा विविध सुविधाच नसल्याने सलग सहा-सहा, आठ-आठ तास गाडी चालवून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर चालक रस्ते संमोहनाला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे…