अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना धर्मांतरानंतरही सोयी-सवलती? राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना
Mumbai News : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील आदिवासी व बिगर आदिवासींचे ख्रिस्ती धर्मगुरू, मिशनरी व त्यांच्या संस्थांनी प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात…
‘लग्न करुन हिंदू मुलींना विकून टाकतात, मोहन भागवतांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ ही भूमिका योग्यच’; Narendracharya Maharaj यांचे विधान
लोकसंख्या नियंत्रण आणि तीन अपत्यांच्या भूमिकेवर नरेंद्राचार्य महाराज यांनी भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी मांडलेली ‘तीन अपत्य’ भूमिका योग्य असल्याचे म्हणत त्यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावरही त्यांचं मत…
Navi Mumbai Crime : ‘गर्भपात करायचंय तर धर्म बदल’ विवाहितेचा अनन्वित छळ; पती आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील उलवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका विवाहितेचा पतीसह तिच्या सासऱ्याने छळ केला. आधी…