राज्यासाठी धोक्याची घंटा! हवामान बदलांचा परिणाम, यंदा पावसाळ्यात संकट वाढण्याची भीती; तज्ज्ञ सांगतात…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : हवामान बदल होत आहे. त्याचे परिणाम रोज आपल्यावर होत आहेत. यातील काही परिणाम दृश्य, तर काही अदृश्य आहेत. येणाऱ्या काळात विजा चमकण्याचे प्रकार वातावरण…