रायगड दुर्घटनेतून धडा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.…
इर्शाळवाडीत ३६ तासानंतर महिलेला जिवंत बाहेर काढलं, पण निर्गुडे कुटुंबीयांचा आनंद क्षणात मावळला
नवी मुंबई: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून २५ घरं ढिगाऱ्याखाली दबली गेली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १६ ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत. तर, ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारी (२० जुलै)…