राज्यात वाढतोय मलेरियाचा ताप! ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण दगावले, चिंताजनक आकडेवारी समोर
Malaria Patients In Maharashtra: सन २०२० ते सप्टेंबर २०२५पर्यंत मलेरियामुळे एकूण ११० जणांचा मृत्यू झाला. इतर कीटकजन्य आजारांच्या तुलनेमध्ये मलेरियामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या अधिक आहे. malaria(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…