चोवीस तासात अजितदादांचा राजीनामा झाला नाही तर दिल्ली गाठणार, अंजली दमानियांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
Anjali Damania: अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. पार्थ पवारांच्या ४० एकर जमिनीच्या व्यवहारातील घोटाळ्यावरून त्यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे. यावेळी त्यांनी अतिशय आक्रमक होत फडणवीसांना…