केवळ उत्तर प्रदेश, बिहारचे नाही तर महाराष्ट्रात…. बांगलादेशींच्या घुसखोरीवर अजित पवारांचं मोठं विधान
Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांगलादेशींच्या घुसखोरीबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी बाहेरुन महाराष्ट्रात होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतराबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे : राज्याचे…