NTPC प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं, नातेवाईकांनी कंपनीच्या गेटसमोर ठेवला मृतदेह
एनटीपीसी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याने नोकरी न मिळाल्याने स्वत:ला संपवलं. मृत शेतकऱ्याची ५ एकर जमीन प्रकल्पात गेली होती आणि वाढीव पैशांसाठी ते प्रयत्नशील होते. या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी एनटीपीसीच्या गेटसमोर…