शेतीने निराश केले, कुक्कुटपालनाकडे वळले; अवकाळी पावसाचा कहर अन् एका क्षणात सारं उद्ध्वस्त
नाशिक:जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण…