Narhari Zirwal: … तर मी राजीनामा देणार; मंत्रालयातील लाच प्रकरणाने खळबळ उडताच नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य
नवी दिल्ली: लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुरुवारी मुंबईत केलेल्या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे. कारण एसीबीच्या कारवाईत गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या क्लार्कला अटक करण्यात आली. राजेंद्र…