‘समृद्धी’ ठरतोय अपघातमार्ग; अकरा महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ जणांनी गमावला जीव, मोठी आकडेवारी समोर
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर जीवघेण्या अपघातांची संख्या २०२४मधील ६८ वरून सन २०२५मध्ये ९४ वर गेली आहे, तर अपघाती मृत्यूंच्या संख्येत १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. samruddhi highway accident(फोटो–…
तालुक्यातून जाणार समृद्धी महामार्ग, पण गावात साधे रस्तेही नाही; शाळेत जाण्यासाठी लेकरांची रोज परीक्षा
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ज्या तालुक्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जाणार आहे, त्या तालुक्यातील अनेक गावपाड्यांपर्यंत अद्याप आवश्यक तिथे साधे रस्तेही झालेले नाहीत. तालुक्याच्या ठिकाणाहून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या…