तालुक्यातून जाणार समृद्धी महामार्ग, पण गावात साधे रस्तेही नाही; शाळेत जाण्यासाठी लेकरांची रोज परीक्षा
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ज्या तालुक्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जाणार आहे, त्या तालुक्यातील अनेक गावपाड्यांपर्यंत अद्याप आवश्यक तिथे साधे रस्तेही झालेले नाहीत. तालुक्याच्या ठिकाणाहून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या…