राज्याचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून; ३ आठवडे चालणार कामकाज, यावेळी कोण असणार टार्गेट?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालविण्याचा निर्णय शुक्रवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै २०२३ रोजी…