Melghat Water Crisis: दारोदारी टँकर पोहोचवा! ‘मेळघाट’बाबत उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई : ‘मेळघाटाच्या आदिवासी भागांतील नागरिक पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी करत असताना तुम्ही टँकरने पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा अहवालांद्वारे करता. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत. दूषित…
: ‘समृद्ध’ गावातील चिमुरड्यांचा पाण्यासाठी जीवघेणी संघर्ष; विहिरीच्या गाळातून पाणी उपसण्याची वेळ
Melghat Water Crisis: डिजिटल इंडिया आणि ‘हर घर जल’च्या घोषणा देणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेचे हे विदारक वास्तव मेळघाटाच्या दऱ्याखोऱ्यात उघडे पडले आहे. मेळघाट पाणीटंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: एकीकडे…