मराठा आरक्षणावरुन पत्रकारांचे प्रश्न, पंचांगाचा उल्लेख करत तानाजी सावंत का संतापले?
पुणे : मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच ऐरणीवर आला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात राजकीय नेत्यांना गावबंदीचे निर्णय देखील घेण्यात आले. काही नेत्यांची घर जळाली तर…