‘मराठा आरक्षण मोडीत काढण्यासाठी सरकारचा मंत्र्यांनाच उपोषणाला बसवण्याचा डाव’, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मराठा आरक्षण मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारमधील 2 मंत्री हे 15 दिवस उपोषणाला बसणार आहेत, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील…