Dharashiv : हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला, आंबा बागेच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Apr 2026, 1:52 pm Follow धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. तुळजापूर, कळंब तालुक्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमुळे…
पिवळाधम्मक-केशरी आंबा दिसला की लगेच खरेदी करु नका, तुमची फसवणूक होऊ शकते, कारण…
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: आता आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात पिवळ्याधम्मक-केशरी आंब्यांनी सगळीकडे ठाण मांडले आहे. मात्र आंबा पिकवण्यासाठी आरोग्यास घातक असलेल्या रसायनांचे फवारे मारण्याचे प्रकार काही विक्रेते करताना…