Maharashtra Water Crisis: पाण्याचा जपून वापर करा! मुख्यमंत्र्यांचा सल्ला, राज्यातील पाणीसाठा 25 टक्क्यांवर
मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती ओढावली असून, त्याचे पडसाद मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. प्राप्त माहितीनुसार राज्यातील धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, बैठकीत…
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा 95 टक्क्यांवर; यंदा पाणीसाठ्यात 8 टक्क्यांनी वाढ, कोणत्या धरणांत किती पाणी?
Nashik Dam Water Storage: गंगापूर धरणसमूहात ९८.४१ टक्के, पालखेड समूहात ९६.३७, तर गिरणा समूहात ८९.२८ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. nashik dam water storage(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…
Water Level In Dams: राज्याची पाणीचिंता मिटली! मोठ्या धरणांमध्ये ८८.६५ टक्के पाणी; जलसंपदा विभागाचा अहवाल
Maharashtra Dam Water Level: गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये ७६.७० टक्के इतका पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा ११.९५ टक्के अधिक पाणी आहे. dam water storage news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…
Maharashtra Water Crisis: राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दोन हजारांवर गावे, वाड्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु
Edited byकिशोरी तेलकर | Authored by पंकज मोहरीर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 4 May 2025, 2:37 pm Maharashtra Water Crisis: यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरला आहे. उन्हाच्या झळा तीव्र…
पाणीसाठा खालावला! मुंबईसाठीच्या सात धरणांत ४२ टक्के पाणी, कोणत्या धरणात किती पाणी?
Mumbai Dam Water Level: सध्या या धरणांतील एकूण पाणीसाठा ४२ टक्के असून मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे. हायलाइट्स: चार धरणांत…