इर्शाळवाडीत ३६ तासानंतर महिलेला जिवंत बाहेर काढलं, पण निर्गुडे कुटुंबीयांचा आनंद क्षणात मावळला
नवी मुंबई: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून २५ घरं ढिगाऱ्याखाली दबली गेली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १६ ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत. तर, ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारी (२० जुलै)…