आता महाजन साहेब पुढे अन् आम्ही मागे पळतोय; जळगावच्या शेतकऱ्यांची सरकारवर आगपाखड
निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं.मात्र आता कर्जमाफी होणार नसल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.शेतकऱ्यांनी सरकारने आम्हाला फसवलं अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.हे लबाडांचे सरकार आहे असंही शेतकरी यावेळी म्हणाले.सरकारला…