Maharashtra Weather: मुंबईत तापमानात सतत वाढ, रायगड, रत्नागिरीला आज ‘यलो ॲलर्ट’; पारा 37 अंशांपर्यंत चढणार?
Weather Alert: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज उष्मा आणि आर्द्रतेचा ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्यात हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे ऋतुबदल सुरू झाले आहे. मुंबईत सांताक्रूझ येथे सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले…