Manoj Jarange Patil : ‘तर महाराष्ट्रातला एकही नेता आणि मंत्री फिरु देणार नाही’, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अंमलबजावणी नाही झाली तर आपण महाराष्ट्रात एकही नेता आणि मंत्र्याला फिरु देणार नाही, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.…