मराठवाड्याला गारपिटीनं झोडपलं, तिघांचा अंत; शेती, फळबागांचं नुकसान, पुढील 2 दिवसांसाठी इशारा
मराठवाड्याला गारपिटीने झोडपले असून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे तीघांचा मृत्यू झाला आहे.…