• Thu. Jun 25th, 2026

    GR for farmer loan waiver

    • Home
    • फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 55 लाख शेतकऱ्यांचे तब्बल 36585 कोटींचे कर्जमाफ; योजनेच्या अटी व निकष काय?

    फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 55 लाख शेतकऱ्यांचे तब्बल 36585 कोटींचे कर्जमाफ; योजनेच्या अटी व निकष काय?

    मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत राज्यातील ५५ लाख ७२ हजार शेतकऱ्यांचे ३६ हजार…

    Bacchu Kadu : पंधरा दिवसांत GR काढा! शेतकरी कर्जमाफीबाबत बच्चू कडू यांची सरकारकडे मागणी

    राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) अद्याप प्रसिद्ध झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जीआर निघाला नसल्यामुळे प्रत्यक्षात कर्जमाफी झालेली नाही, अशी भावना जनतेत निर्माण…

    You missed