वांद्रेतील गरीबनगर परिसरात रिक्षाचालकांचा कब्जा, अतिक्रमण हटवल्यावरही कोंडी कायम; प्रवाशांची दररोज गैरसोय
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र अतिक्रमण हटल्यावर मोकळ्या झालेल्या जागेला आता रिक्षाचालकांचा वेढा पडला आहे. गरीबनगर बसथांबा…