फडणवीस कॅबिनेटमधले 6 धुरंधर भाजप लोकसभेला उतरवणार, कोण इच्छुक, कोण निरुत्साही?
मुंबई : भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकांना चारशे पार या मिशनसह उतरली आहे. महाराष्ट्रातही ४५ जागा जिंकण्याचे महायुतीचे लक्ष्य आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जागा पक्षासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच फडणवीसांच्या पहिल्या…