जनावरांच्या पाण्यासाठी मोटर चालू करायला गेले अन् आक्रीत घडलं, शेतकऱ्याचा चटका लावणारा अंत
Jalna News : जालन्यातील बदनापूर तालुक्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी मोटर चालू करायला गेले असता, विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कुटुंबावर…