महाराष्ट्रात 1 कोटी बनावट मतदार वाढल्याचा आरोप, राहुल गांधी यांना राज्य निवडणूक आयोगाचं पत्र
Rahul Gandhi News : राहुल गांधी यांनी केलेल्या गंभीर आरोपांना आता निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात राहुल गांधी…