तीन मुलांना मागे सोडून शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, कुटुंबावर शोककळा; हृदयद्रावक घटनेने धाराशिवमध्ये हळहळ
Dharashiv News : धाराशिवमध्ये २४ तासांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अतिवृष्टी, कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी चिंतेत असून असा टोकाचा निर्णय घेतला जात असल्याचं चित्र आहे. (फोटो–…