Bachhu Kadu | माणिकराव कोकाटे सत्य बोलले, सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसेच नाहीत
बच्चू कडू म्हणाले की, “कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटले म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ‘भीक मागणाऱ्या’ रांगेत उभे राहतात का?
बच्चू कडू म्हणाले की, “कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटले म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ‘भीक मागणाऱ्या’ रांगेत उभे राहतात का?