Ratnagiri News: दोन दिवसांत दोन विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; चिपळूणमध्ये खळबळ, नेमकं कारण काय?
Two students end lives: रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बोरगाव वेलेवाडी येथे १९ वर्षीय महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले, तर मार्कंडी भागात…