तीन महिन्यांपासून घरी परतला नाही, कर्मभूमीतच आयुष्याची दोर कापली; चिठ्ठीत लिहून गेला…
ठाणे: शहाड नजीक असलेल्या बंदरपाडा येथील लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराने कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव कैलास अहिरे असं आहे.…