पीयूष गोयल यांच्या विधानानंतर आदित्य ठाकरे आक्रमक; भाजपकडून मुंबईच्या विकासात मिठाचा खडा टाकण्याचे काम
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार पीयूष गोयल यांनी शहरातील झोपडपट्ट्यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. गोयल यांनी एका मुलाखतीत मुंबई शहरातील झोपडपट्ट्या शहरातून काढून…