My Marathi kalasangam 2025: अक्षरे विचारांसकट वाचता यायला हवीत, तेच खरे सुलेखन! ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांचे बोल
My Marathi kalasangam 2025: अर्थार्जनासाठी फळ्यावरील अक्षरे बॅनरवर आणि साइन बोर्डवर गिरवू लागलो. सुलेखनाच्या सरावातून स्वतःची शैली सापडत गेली. अक्षरे विचारांसकट वाचता यायला हवीत. तेच खरे सुलेखन,’ असे अनुभवाचे बोल…