• Tue. Mar 17th, 2026

    सातारा हत्या प्रकरण

    • Home
    • शेतीचा वाद विकोपाला; चुलत भावाला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी धडपड, मात्र एका चुकीनं अडकला जाळ्यात

    शेतीचा वाद विकोपाला; चुलत भावाला संपवलं, पुरावा नष्ट करण्यासाठी धडपड, मात्र एका चुकीनं अडकला जाळ्यात

    सातारा: खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे शेताच्या बांधावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ मोहन सुरेश धायगुडे याचा डोक्यात दगड घालून खून केला.…

    अखेर गूढ उकलले! प्रेम संबंधांतील अडथळ्यातूनच त्या व्यक्तीचा खून, गळा आवळून संपवलं आणि…

    सातारा : प्रेम संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या व्यक्तीचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,…

    You missed