• Sun. Jun 21st, 2026

    शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल

    • Home
    • अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त, रोज शेतात चकरा मारायचे अन् आज नको ते केलं, जालना हादरलं

    अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त, रोज शेतात चकरा मारायचे अन् आज नको ते केलं, जालना हादरलं

    जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यात मागच्या आठवड्यात…

    कुटुंब मातीत राबलं, सोन्यासारखा प्लॉट आणला,वांगी विक्रीवेळी निराशा, शेतकऱ्यानं सारं संपवलं

    सातारा :कांदा उत्पादक शेतकरी दराच्या चढ-उताराच्या फेऱ्यात अडकले असताना आता वांगी उत्पादक शेतकरीही दराच्या फेऱ्यात सापडले आहेत. अचानक दर ढासळल्याने शेतकऱ्याने टनभर वांगी तोडून जनावरांना घातली. तर, झाडे कापून त्यांना…

    You missed