नैतिकता दाखवून माघार घ्यायला हवी, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर रोहित पवार म्हणाले…
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका करत हे सरकार पाच वर्ष राहिल्यास महाराष्ट्राचं भविष्य धोक्यात असल्याचं विधान केलं. तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर नैतिकता दाखवून माघार घ्यायला…