कृषी पदविका करुन नोकरी मिळेना, दूध व्यवसाय तोट्यात, मराठा युवकाचं आरक्षणासाठी टोकाचं पाऊल
धाराशिव : मराठा आरक्षणासाठी बलfदान देत आहे.सरकारने जागे व्हावे.आरक्षण द्या अशी चिठ्ठी लिहून रोहन भातलवंडे या तरुणानं आत्महत्या केली. यामुळं दहिफळ गावावर शोककळा पसरली आहे. मराठा आरक्षणसाठी धाराशिव जिल्हयात पुन्हा…