शेतात जाऊन येतो; तरुणानं घरी सांगितलं, मात्र गेला तो पुन्हा परतलाच नाही, कुटुंबाचा आक्रोश
हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे शेतात थांबलेल्या युवकावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत राजू शंकर जायभाय (२६) असं युवकाचे नाव आहे. या तरुणाच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी…