Melghat Water Crisis: दारोदारी टँकर पोहोचवा! ‘मेळघाट’बाबत उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई : ‘मेळघाटाच्या आदिवासी भागांतील नागरिक पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी करत असताना तुम्ही टँकरने पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा अहवालांद्वारे करता. आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याच्याही तक्रारी आहेत. दूषित…