• Tue. Mar 10th, 2026

    महाराष्ट्र भूषण सोहळा ११ जणांचा मृत्यू

    • Home
    • महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कल्याणमधील श्रीसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

    महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कल्याणमधील श्रीसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

    नवी मुंबई:खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. हा मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु…

    अतिउष्ण दिवस, श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास होईल हे सरकारला समजलं नाही का; वसंत मोरेंचा सवाल

    पुणे:नवी मुंबईच्या खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेत ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे हे सर्वजण बेशुद्ध होऊन कार्यक्रम सुरु असलेल्या मैदानात कोसळले. यानंतर या सर्वांचा उपचारादरम्या मृत्यू झाला. महाराष्ट्र…

    ४२ अंश तापमानात अनुयायी तासनसात तिष्ठत राहिले, शिदोरी-पाणी संपलं, ११ जणांचा मृत्यू कसा झाला?

    नवी मुंबई:ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने रविवारी खारघरच्या सेंट्रल पार्कवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तर जवळपास २४…

    You missed